maraathi blog vishva

Thursday, August 12, 2010

मराठी अस्मिता जपावी जरूर.

तमिल लोक स्वताची अस्मिता जपतात तेव्हा टिका होत नाही। कन्नड़ लोक स्वताची संस्कृति जपतात तेव्हा टिका होत नाही। गुजराती मुख्यमंत्री गुजराती अस्मितेवर बोलतात तेथेही टिका होत नाही। मग महाराष्ट्रातील akhaade राज thaakare जेव्हा मराठी अस्मिते बद्दल बोलतात तेव्हाच सगल्यांच्या पोटात कसे दुखते? स्वताच्या भाषेची अस्मिता जपन्यात गैर काहीच नाही। प्रश्न आहे तो अन्य भाषिकान्वर टीका न करण्याचा.॥
मराठी अस्मिता जरूर जपावी परन्तु इतर भाषिकान्चाही द्वेष करता कामा नये। देशाप्रेमा सोबत जर भाषिक अस्मिता असेल तर ते सर्वात चांगले। राज ठाकरे यांनी याचा विचार जरूर करावा.
जय हिंद।
जय महाराष्ट्र.

No comments:

Post a Comment